मागासवर्गीयांच्या निधीचा वापर न करणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई करा- वंचित बहुजन आघाडी; झेडपी मुख्याधिकारी भंडारी यांच्याकडे मागणी

अहिल्यानगर | २१.२ | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या कल्याणासाठी राखीव असलेला १५% निधी सलग तीन वर्षे खर्च न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर विषयावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भंडारी यांची भेट घेऊन दोषींवर कारवाईची मागणी…