नियमित आरोग्य तपासणी केल्यास गंभीर आजार टाळता येतात- डॉ. अशफाक पटेल पैगंबर जयंतीनिमित्त पटेल स्पेशालिटीचे आरोग्य शिबिर संपन्न

अहिल्यानगर | प्रतीनिधी धावपळीच्या जीवनात आरोग्य हेच खरे धन असून वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे. मधुमेह, हृदयविकार, थायरॉईड यांसारख्या आजारांची वेळेत तपासणी न झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात. उपचाराबरोबरच समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे हेच आमचे ध्येय आहे. पैगंबरांच्या शिकवणीनुसार इतरांची सेवा करणे म्हणजेच खरे इबादत आहे. या शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद…