पर्यावरण संवर्धनातून नववर्षाचे स्वागत; इसळक गावात वृक्षारोपण उपक्रम

अहिल्यानगर तालुका | प्रतिनिधी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तापमानवाढीचे दुष्परिणाम सध्या सर्वत्र जाणवत असून, लहरी हवामानामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे पर्यावरण संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्नांची नितांत गरज असल्याचे मत हभप संदीप महाराज कळसे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील इसळक येथील गोसावीबाबा मंदिर परिसरात लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कैलास लांडे, पोपट…