भाग्योदय विद्यालयात ‘बदलते हवामान’ व ‘जीआयएस–रिमोट सेन्सिंग’ विषयावर विद्यार्थी सचेत
अहिल्यानगर | जैनवार्ता पर्यावरणातील जलद बदल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या गरजेनुसार जगभरात हवामान व जिआयएस–रिमोट सेन्सिंग या विषयांचे महत्त्व वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाग्योदय विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रात तज्ज्ञांनी हवामान बदलाची कारणे, त्याचे पर्यावरण व मानवी जीवनावर होणारे परिणाम, तसेच भविष्यात आवश्यक होणारी उपाययोजना याबाबत सखोल माहिती दिली. त्याचबरोबर जिआयएस…
