“फटाक्यांऐवजी किल्ले बांधू या!” — संजीवनी संस्थेची अनोखी दिवाळी किल्ला स्पर्धा सुरू
मुंबई | जैनवार्ता दिवाळीचा सण उजळवताना इतिहासाशी नातं जोडण्याचा आगळावेगळा उपक्रम मुंबईत राबवला जात आहे. संजीवनी सेवाभावी सामाजिक संस्था, मुंबई यांनी “किल्ला बांधणी स्पर्धा – २०२५” या उपक्रमाची घोषणा केली असून, “फेकला तर दगड, रचला तर किल्ला… चला तर मग किल्ला बनवूया, मातीशी नाते जोडूया!” या घोषवाक्याने या स्पर्धेला ऐतिहासिक सुरुवात झाली आहे. या उपक्रमाचा…
