“सरकारी शाळा टिकवणे म्हणजे राष्ट्र टिकवणे – पद्मश्री डॉ. पोपट पवार; ‘आडवाट’ लघुपट प्रदर्शनात शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात”

अहिल्यानगर | जैनवार्ता “सरकारी शाळा या राष्ट्रनिर्मितीचा खरा पाया आहेत. त्यातूनच अनेक यशस्वी नागरिक घडले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना सरकारी शाळेतच शिक्षण द्यावे. त्या टिकवल्या गेल्या तरच शिक्षणातील समानता आणि गुणवत्ता दोन्ही साध्य होतील,” असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. पोपट पवार यांनी केले. ते ‘सरकारी शाळा वाचवा अभियान’ आणि ‘मोफत शिक्षण न्याय…