सिडनीत भारताचा सन्मानाचा विजय; रोहितचे शतक, कोहलीचे अर्धशतक

अहिल्यानगर | प्रतिनिधी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या सामन्यात भारताने दमदार विजय नोंदवला. प्रथम फलंदाजी केलेल्या ऑस्ट्रेलियाने 236 धावा केल्या आणि भारताने 9 विकेट्स राखून लक्ष्य गाठले. या विजयामुळे भारताने मालिकेचा शेवट सकारात्मक केला, जरी मालिका ऑस्ट्रेलियाने 2-1 अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी रोखून धरत दडपणाखाली ठेवले. 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग…