अहिल्यानगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर – जनजीवन विस्कळीत; 4 जण गेले वाहून, दोन वाचले, दोघांचा शोध सुरू
अहिल्यानगर | प्रतिनिधी Ahilyanagar rain news: अहिल्यानगर जिल्ह्यात काल ता. २७ सप्टेंबर संध्याकाळपासून ते ता. २८ सप्टेंबर पहाटेपर्यंत संततधार पावसाने हाहाकार माजवला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील अनेक भागांत नदी-नाले तुडुंब भरून वाहत असून प्रशासन सतर्कतेचा इशारा देत आहे. अहमदनगर शहरात सीना नदीला पूर आला असून कल्याण रोड बंद आहे. पुराचे पाणी नेप्ती नाका…
