जोतिबा समजून घेतले तरच सावित्री होता येईल – प्रा. स्नेहा गायकवाड
अहिल्यानगर | प्रतिनिधी एक जोतिबा होते, ज्यांनी एक सावित्री घडवली; आणि त्या सावित्रीने अनेक सावित्र्या घडवल्या. आज आपण सावित्रीच्या लेकी म्हणून अभिमान बाळगतो, त्याचे श्रेय फुले दाम्पत्यालाच जाते. आधुनिक काळातही पुरुषांकडून जोतिबांप्रमाणे योग्य मार्गदर्शन मिळाले, तर प्रत्येक स्त्रीतील सावित्री बाहेर येईल. फुलेंचा सत्यशोधक विचार हा सत्य वर्तन, सत्य आचरण आणि तत्त्वज्ञानदृष्ट्या समाज घडवणारा आहे. आजच्या…
